माझ्या चारोळ्या
मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं.. मन मारुन जगण्यापेक्षा वेळीच त्याला आवरायचं
गेलं तर
तोंड देता आले तर संकटही शुल्लक असत
चालायला गेलं तर निखाऱ्यांही फूले होतात
बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपे असत
जगायला गेलं तर दु:खातही सुख असत
वाटायला गेलं तर अश्रूंतही समाधान असत
पचवायला गेलं तर अपयशही सोपे असत
|